“Farah Bagh” A Historical place that gives pleasure to the eye (Creation period – 1576 to 1583) Ahmednagar.

Farah Bagh

“फराहबक्ष” – डोळ्यांना आनंद देणारी ऐतिहासिक  वास्तू ( निर्मिती काळ – इ.स.१५७६ ते इ.स.१५८३ ) अहमदनगर. भारतातीलच नाही तर जगातील प्रत्येक व्यक्ती एकदातरी प्रेमाचं प्रतिक म्हणून ओळखला जाणारा ताजमहाल पाहण्याची इच्छा बोलून दाखवत असतो. अनेकांची ती इच्छा पूर्णही होते, काहीजण त्या प्रतिक्षेत असतात. मात्र ज्या वास्तूवरून जगप्रसिद्ध ताजमहालाची प्रेरणा घेण्यात आलेली आहे ती फराहबक्ष महाल … Read more

“Maheshwar” Punyashlok Ahilyabai Holkar’s Capital – (Born 31 May 1725 – Died 13 August 1795)

“महेश्वर” पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांची राजधानी – (जन्म ३१ मे १७२५ -मृत्यू १३ ऑगस्ट १७९५ ) महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारताला आपल्या अलौकिक राज्यकारभार आणि न्यायबुद्धीसाठी वंदनीय ठरणाऱ्या अशा अहिल्याबाई होळकर. अहिल्याबाईंचा जन्म जरी महाराष्ट्रात झाला तरी त्यांची राजकीय कारकिर्द उत्तरप्रदेशातील इंदौर, महेश्वर याठिकाणी बहरली. त्यांनी महेश्वर ( Maheshwar) याठिकाणी होळकर संस्थानाची राजधानी वसवली. राज्यकारभारासह त्यांनी … Read more

Omkareshwar – Mandata Parikrama (Narmada Parikrama) in close proximity to nature (2021)

Narmada Parikrama

निसर्गाच्या सान्निध्यातील ओंकारेश्वर – मांदाता परिक्रमा  (२०२१) भारतीय संस्कृतीमध्ये नदीला मातेचा दर्जा दिला जातो म्हणूनच आपण ‘गंगामय्या’ असं संबोधतो. महाराष्ट्रात ज्याप्रमाणे गंगानदीला महत्त्व आहे, त्या प्रमाणेच मध्य प्रदेशात नर्मदा नदीला महत्त्व आहे. अध्यात्मिक दृष्ट्या तिचे महत्त्व मोठे आहे म्हणूनच कुंभमेळा, नर्मदा परिक्रमा अशा बाबींना आपल्या संस्कृतीत अनन्यसाधारण महत्त्व आहे. नर्मदेच्या काठाकाठाने केलेली गोल प्रदक्षिणा म्हणजे नर्मदा प्रदक्षिणा (Narmada Parikrama) होय. ही … Read more

Fatehpur Sikri – Discovery of Mughal Architecture (Created 1559)

Fatehpur Sikri

फतेहपुर सिक्री (Fatehpur Sikri) – मुघल वास्तूकलेचा अविष्कार ( निर्मिती १५५९ ) ऐतिहासिक वास्तूंमधे जर तुमचं मन तासनतास रमत असेल तर फतेहपुर सिक्रीला (Fatehpur Sikri) तुम्ही भेट द्यायलाच हवी. आग्र्यापासून सुमारे २२ किलोमीटर अंतरावर आहे ऐतिहासिक शहर ‘फतेहपूर सिक्री. (Fatehpur Sikri) आजही येथील अनेक वास्तू उत्तम स्थितीत, त्यांचे पूर्वीचे वैभव टिकवून दिमाखात उभ्या आहेत. त्याकाळचे वैभव, वास्तूकलेतील  श्रीमंती अनुभवायची असेल तर निवांत वेळ … Read more

Last fort construction in Maharashtra – Malhar fort, Pune district (built from 1757 to 1760)

Malhar Fort

महाराष्ट्रातील शेवटची गडनिर्मिती- मल्हार गड, पुणे जिल्हा ( निर्मिती इ.स. १७५७ ते इ.स. १७६०) जगात अस्तित्वात आलेली पहिली गोष्ट अथवा शेवटची गोष्ट कायमस्वरूपी लोकांच्या लक्षात रहाते. त्याचे पहिलेपण किंवा मग शेवट असणं हेच त्याचे वैशिष्ट होऊन जाते. याच वैशिष्ट्याचा एक गड पुणे जिल्ह्यात आहे. आज मी महाराष्ट्रातील शेवटची गडनिर्मिती म्हणून गणल्या गेलेल्या गडाविषयीची माहिती सांगणार … Read more

World Heritage Site of Amer Fort in Jaipur (Built by King Mansingh in 16th Century)

Amer Fort

जागतिक वारसा असलेला जयपुरचा आमेर किल्ला ( (बांधकाम – राजा मानसिंहद्वारा इ.स.१६ व्या शतकात) राजस्थान मधील एक महत्त्वाचे पर्यटन स्थळ म्हणजेच जयपुरचा आमेर किल्ला (Amer Fort). आमेर हे खरे पाहता एक शहर आहे जे राजधानी जयपुर पासुन 11 किमी अंतरावर आहे, येथील किल्ला म्हणजेच आमेर किल्ला. पर्यटक आमेर किल्ल्यास  विविध नावांनी ‌ओळखतात जसे ‘अंबर पॅलेस, आमेरचा किल्ला, आमेर का किला’ इत्यादी. हा किल्ला १६ … Read more

Unforgettable Jantar Mantar City of Astronomy, Jaipur (Period of Creation 1724 to 1734)

Jantar Mantar Jaipur

खगोलशास्त्राची अविस्मरणीय जंतर मंतर नगरी, जयपूर ( निर्मिती कालावधी इ.स. १७२४ ते १७३४ ) जंतर मंतर (Jantar Mantar) हा शब्द एकला की एक तर आपल्याला काहीतरी जादू आठवते किंवा लहानमुलांशी निगडित एखादा खेळ. मात्र जयपूर मधील शहरात जंतरमंतर (Jantar Mantar) हा शब्द जोडला गेला आहे तो येथील एका जगत्मान्य वास्तूशी, जिचे स्वरूप आणि काम बघून आपण थक्क होतो. येथील जंतर मंतर (Jantar Mantar) म्हणजे … Read more

Hawa Mahal ! A special palace of Rajput women in the royal family, Jaipur, Rajasthan (Built in 1799).

Hawa Mahal

राजघराण्यातील रजपूत स्त्रियांचा खासा हवामहल, जयपुर,राजस्थान ( बांधकाम इ.स. १७९९). राजस्थान म्हणजे भारतीय संस्कृती, स्थापत्यकला, खाद्यसंस्कृती आणि लोकसंस्कृतीचा एक अनमोल ठेवा आहे. येथील कला, संस्कृती आणि येथे असणाऱ्या अनेक पुरातन वास्तू, राजमहाल आणि बागबगीचे म्हणजे पर्यटनासाठीचा मोठा खजिना आहे. राजस्थानच्या प्रत्येक शहरात, गावात आपल्याला अनेक महाल, वास्तू आजही खूप चांगल्या अवस्थेत दिसून येतात. राजस्थानची राजधानी असणाऱ्या जयपूर या गुलाबी शहरालाही असाच मोठा … Read more