संत निर्मळाबाई, सहजसुंदर अभिव्यक्तीचा स्रोत (इ.स.14 वे शतक )

संत निर्मळाबाई

संत निर्मळाबाई. महाराष्ट्रालाच नाही तर संपूर्ण भारतालाच संत परंपरेचा, त्यांनी निर्माण केलेल्या साहित्याचा मोठा वारसा आहे. त्यांच्याकडून निर्माण करण्यात आलेल्या कवनांचा, अभंगांचा, दोह्यांचा आपल्या दैनंदीन जीवनावर मोठा प्रभाव असल्याचेही दिसून येत असते. यातील अनेक संतांचे काव्य काळाच्या ओघातही टिकून राहीले आहे मात्र असेही काही संत काव्य आहे जे काळाच्या ओघात हरवले आहे. संत ज्ञानेश्वर, संत … Read more

बौद्ध लेणी, वेरूळ – मनःशांतीचे प्रतिक (Buddhist cave,verul 6th to 10th century AD) ( इ.स.६ ते १० वे शतक )

Buddhist Cave

भारतातील मंदिरं, प्रार्थनास्थळं आणि लेणीवैभव हे जगासाठी कायमच आकर्षणाचा विषय आहे. विविध धर्मांची मंदिरं आणि प्रार्थनास्थळं, त्यांच्या कलाकुसर, बांधकामांच्या शैली या सगळ्याला आपल्या भारतीय जीवनात आणि पर्यटनामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. भारतातील लेण्या हे भारताचा फार मोठा मौल्यवान ठेवा आहे. भारतामध्ये एकुण सुमारे १ हजार लेणी असल्याची नोंद आहे. त्यापैकी साधारण शंभर लेणी या हिंदू आणि … Read more

Jain Caves, Verul, a unique sculpture (Cave No. 30 to 34)

Jain Caves

जैन लेणी (Jain Caves) , वेरूळ , एक अजरामर शिल्पाकृती ( लेणी क्रमांक ३० ते ३४) भारतात सुमारे एक हजार लेण्यांचे वैभव आहे. त्यापैकी सुमारे आठशे लेण्या या एकट्या महाराष्ट्रात आहेत. एक हजार लेण्यांपैकी सुमारे १०० लेण्या या हिंदू आणि जैन धर्मांच्या अनुयायांनी बांधलेल्या आहेत तर उरलेल्या सर्व लेण्या या बौध्द धर्मियांनी बांधलेल्या आहेत. यापैकी … Read more

Shravan Mass, श्रावण महिना, महत्त्व आणि सण समारंभ – (२०२३)

Shravan

आपल्या भारत देशाला सण, समारंभ आणि उत्सवांचा देश म्हणून ओळखतात. आपल्याकडे प्रत्येक ऋतूप्रमाणे सण आणि उत्सवांचे आयोजन केले गेले असल्याचे दिसून येते. यातला सर्वात मोठा सण-उत्सवांचा काळ आहे तो ‘श्रावण’( Shravan mass) महिन्याचा. सगळीकडे पावसाची संततधार सूरू असते आणि देशाच्या विविध भागात त्या त्या भागातील पद्धती, धर्मातील रूढी परंपरांप्रमाणे अनेक लहान मोठ्या सण-समारंभांची रेलचेल आपल्याला … Read more

Adhik Maas : अधिक मास  (2023) म्हणजे काय ?  त्याचे धार्मिक महत्त्व.

Adhik Maas

अरे या वर्षी दरवर्षी पेक्षा गणपती उशिरा आहेत, किंवा या वर्षी ऑक्टोबर नाही तर नोव्हेंबर मध्ये दिवाळी आली आहे.. कारण यावर्षी अधिक मास आहे ना.. असे संवाद अनेकदा आपण ऐकत असतो. पण नक्की अधिक मास (Adhik maas) म्हणजे काय ? हे ज्यांना माहित नाही त्यांच्यासाठीच ही माहिती आहे. खरं तर हिंदू धर्मात तीन वर्षातून एकदा येणाऱ्या ‘अधिक मासा’ला (Adhik Mass)  धार्मिक महत्त्व … Read more

Magnificent Kailasa Temple, Verul – (Building Period – AD 757 to 783 )

Kailasa Temple

भव्यदिव्य कैलास मंदिर ,वेरूळ – (निर्मिती काळ – इ.स. ७५७ ते ७८३ ) जर तुम्हाला मंदिरांची, त्यांच्या शैली जाणून घेण्याची आवड असेल आणि भारतातील सर्वात सुंदर मंदिराला जर तुम्हाला भेट देण्याची इच्छा असेल तर तुम्ही औरंगाबाद मधील वेरूळला आवश्य भेट द्यायला हवी. येथील कैलास मंदिर म्हणजे एक अद्भूत चमत्कारच आहे. वेरूळ म्हणजे लेण्यांचा एक अनमोल … Read more

Bibi ka Maqbara (Established in 1657 to 1661 ) बीबी का मकबरा-( निर्मितीकाळ इ.स. १६५७ ते १६६१ )

Bibi ka Maqbara

औरंगाबाद शहरावर मुघलकालीन वास्तूंचा मोठा प्रभाव जाणवतो. चालुक्यवंशीयांच्या सत्तेपासून सुरू झालेल्या या शहराचा प्रवास मुघलांच्या सत्तास्थापनेपर्यंत येऊन ठेपला आणि शहराला ‘औरंगाबाद’ हे नाव मिळाले. आधुनिक स्वतंत्र भारताच्या प्रवासाला सुरुवात होण्यापूर्वी पर्यंत येथे मुघलकालीन स्थापत्यशास्राचा मोठा प्रभाव जाणवतो. महाराष्ट्राची ‘पर्यटन राजधानी’ अशीही एक औरंगाबाद शहराची ओळख आहे. बावन्न मुघलकालीन दरवाजांचे शहर म्हणूनही या शहराला ओळखले जाते. … Read more

Invincible Daulatabad Fort / Devgiri Fort (Built in AD 1187).

Daulatabad Fort

महाराष्ट्रातील औरंगाबाद शहर हे पर्यटनाच्याबाबतीत खास शहर म्हणता येईल. येथे जागतिक आश्चर्य म्हणून गणल्या जाणाऱ्या वेरूळ आणि अजिंठाचे लेणी सौंदर्य तर आहेच. त्यासोबत अनेक लहानमोठी ठिकाणंही आहेत, ज्यांचे इतिहासात एक वेगळं स्थान आहे. येथे महाराष्ट्रातील ‘ताजमहाल’ अशी ओळख असणारे ‘बीबीका मकबरा’ हे ठिकाण प्रसिद्ध आहे. त्यासह दौलताबादचा किल्ला (Daulatabad Fort) आहे, जो आजही काळाच्या ओघात … Read more